देशात तापमानाचा पारा चढला

देशात तापमानाचा पारा चढला

नवी दिल्ली  (वृत्तसंस्था):
 भारताच्या अनेक भागात तापमानाचा पारा चढताना दिसत आहे . दिल्लीमध्ये काल ( मंगळवार ) सर्वाधिक म्हणजेच 46 ते 47 अंश सेल्शिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली . 1944 नंतर तापमानाने इतका उच्चांक गाठल्यामुळं सर्वांनाच भीषण उष्णतेचा सामना करावा लागत आहे . राजस्थानमध्ये असणाऱ्या चुरू येथे पारा थेट 50 अंश सेल्शिअसवर पोहोचला होता . हवामान विभागातील संशोधक रवींद्र सिंग यांनी याविषयीची माहिती दिली .

घरी थांबा - सुरक्षित राहा .
संघर्ष यात्रा बीड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन